रविवार, 3 मे 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
संबंधित माहिती
अंतरंगातील सौदर्य....
नृत्य व अभिनयाची सांगड घालणारा कलाकार
पुणे .... बापरे बाप !!
मागणी मान्य....
तुम्ही हे केलंय का..??
परमेश्वराने मैत्रीचा सुंदर कोमल गजरा....
परमेश्वराने मैत्रीचा सुंदर
कोमल गजरा गुंफिला आहे
कोणी हातात बांधला..
तर कोणी केसात माळला आहे
कोणी त्यातील फुले अजूनही
पुस्तकात ठेवली आहेत
पण राहिला तो सदैव
त्याच्या जवळ ज्यांनी..
त्याचा सुगंध मनात जपला आहे
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
आमिर खानने राजकुमार हिरानीच्या '3 इडियट्स'च्या सिक्वेलला मंजुरी दिली
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात असे काही चित्रपट आहे, जे केवळ बॉक्स ऑफिसचे आकडेच बदलत नाहीत, तर लोकांचे दृष्टिकोनही बदलतात. राजकुमार हिरानीचा २००९ सालचा '3 इडियट्स' हा चित्रपट त्यापैकीच एक होता. या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल गेल्या अनेक वर्षांपासून जोरदार चर्चा सुरू होती, पण आता 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानने स्वतः या चर्चांना पूर्णविराम दिला आहे आणि '3 इडियट्स 2' चे काम आधीच सुरू झाल्याची पुष्टी केली आहे.
एकता कपूरने 'नागिन ७' बद्दल एक नवीन अपडेट दिले
टीव्हीची क्वीन, निर्माती एकता कपूरने तिच्या गाजलेल्या अलौकिक मालिका 'नागिन ७' बाबत एक महत्त्वाचे अपडेट दिले आहे. तिने पुष्टी केली आहे की, मालिकेचा सध्याचा सीझन लवकरच संपणार असून, पुढील वर्षी ती पुन्हा सुरू करण्याची योजना आखली जात आहे.
काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा चित्रपट "द इंडिया स्टोरी" या तारखेला प्रदर्शित होणार
झी स्टुडिओजने एमआयजी प्रोडक्शन्स अँड स्टुडिओजच्या सहकार्याने सादर केलेल्या आणि काजल अग्रवाल व श्रेयस तळपदे यांची प्रमुख भूमिका असलेल्या "द इंडिया स्टोरी" या प्रभावी सामाजिक-राष्ट्रीय चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट २४ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
करण जोहरने 'कभी अलविदा ना कहना'बद्दल एक मोठी घोषणा केली
करण जोहरने नुकतेच 'कॉफी विथ करण'च्या नवीन सीझनची घोषणा केली आहे. त्याने पुष्टी केली आहे की नववा सीझन या दिवाळीत प्रदर्शित होईल. दरम्यान, करणने त्याच्या २००६ सालच्या हिट चित्रपट 'कभी अलविदा ना कहना'बद्दलही भाष्य केले आणि काही महत्त्वाची माहिती उघड केली.
३३ वर्षांनंतर 'खलनायक रिटर्न्स', संजय दत्तने नव्या चित्रपटाची घोषणा केली, निर्मात्यांनी फर्स्ट लूक व्हिडिओ प्रदर्शित केला
३३ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला संजय दत्तचा आयकॉनिक चित्रपट 'खलनायक' आजही अनेकांच्या स्मरणात आहे. पण आता, ३३ वर्षांनंतर, तो खलनायक परत आला आहे. १९९३ च्या सुपरहिट चित्रपट 'खलनायक'च्या सिक्वेलची घोषणा आज करण्यात आली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचा फर्स्ट लूकही प्रदर्शित केला आहे
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
कपिल शर्माच्या 'कॅप्स कॅफे'जवळ पुन्हा गोळीबार, बिश्नोई टोळीने जबाबदारी स्वीकारली
पुन्हा एकदा, कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडातील 'कॅप्स कॅफे' या रेस्टॉरंटजवळ गोळीबार झाला. हा गोळीबार त्याच्या कॅफेजवळ असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये झाला. बिश्नोई गँगच्या एका कथित सदस्याने सोशल मीडियाद्वारे कपिल शर्माला धमकीही दिली आहे.
राजा शिवाजी'ने इतिहास रचला, दुसऱ्या दिवशी जबरदस्त कमाई केली
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटाने अशी कामगिरी केली आहे, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. या चित्रपटाने आमिर खानचा मुलगा जुनैद खानच्या 'एक दिन' या चित्रपटालाही मागे टाकले आहे.
गुलाबांच्या असंख्य जातीं आढळतात अशी सर्वात सुंदर आणि ऐतिहासिक स्थळांपैकी एक गुलाब बाग उदयपूर
India Tourism : उदयपूरचे गुलाब बाग सज्जन निवास गार्डन म्हणूनही ओळखले जाते हे उदयपूर शहरातील सर्वात सुंदर आणि ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे. हे केवळ एक उद्यान नाही, तर इतिहास, निसर्ग आणि मनोरंजनाचा एक अनोखा संगम आहे. गुलाब बाग हे राजस्थानमधील उदयपूर शहरातील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध उद्यान आहे. ते अंदाजे १०० एकर (४० हेक्टर) क्षेत्रात पसरलेले आहे.
एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार
रणबीर कपूरसोबत 'ये जवानी है दीवानी' या चित्रपटात दिसलेली अभिनेत्री अल्विन शर्मा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. लग्नाच्या पाच वर्षांनंतर अल्विनने तिचा पती तुशान भिंडीपासून विभक्त झाल्याची घोषणा केली आहे. या जोडप्याने आपल्या मुलांचे संगोपन एकत्र करण्याचा निर्णय घेतला आहे.
Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे
सूर्याचे आजोळ अकोल्याचे आहे, मामा अमरावतीला राहतात मावशी नागपूरला राहते सासर चंद्रपूरची आहे वर्धा येथे आत्या राहते .... म्हणून दरवर्षी सूर्यदेव उन्हाळ्याची सुट्टी घालवायला विदर्भात येत असतो.