शुक्रवार, 27 मार्च 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मराठी बातम्या
अर्थजगत
बजेट 2020-21
Written By
Last Modified:
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020 (13:36 IST)
संबंधित माहिती
Budget 2020 टॅक्स स्लॅब
#Budget2020 - बँक
#Budget2020 - कोणत्या योजनेसाठी किती कोटी?
#Budget2020 - महिलांसाठी
#Budget2020 - रेल्वे, हवाई आणि जल वाहतूक
#Budget2020 - कर रचना नेमकी कशी
कररचना – टॅक्स स्लॅबमध्ये बदल
पाच लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त
5 ते 7.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10 टक्के आयकर
7.5 ते 10 लाखांसाठी 15 टक्के
10 ते 12.50 पुढे 20 टक्के
12.50 ते 15 लाख 25 टक्के
15 लाखांवर 30 टक्के
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?
देवाची पूजा करताना कोणत्या स्तोत्राचे पठण करावे, हे मुख्यत्वे तुमच्या आराध्य दैवतावर आणि तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या वेळेवर अवलंबून असते. मात्र, हिंदू धर्मात आणि विशेषतः महाराष्ट्रात काही स्तोत्रे 'नित्यपठणीय' मानली जातात, जी केल्याने घरात सकारात्मकता आणि शांतता नांदते.
घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?
घरात कोणतेही धार्मिक कार्य अर्थात पूजा, अभिषेक, शांती किंवा सत्यनारायण करताना केवळ विधी महत्त्वाचा नसून, त्यावेळचे नियोजन, पावित्र्य आणि शिस्त देखील तितकीच महत्त्वाची असते. तसेच घरात धार्मिक कार्य करताना काही गोष्टींची काळजी घेतल्यास कार्यात कोणताही अडथळा येत नाही आणि सकारात्मकता टिकून राहते. धार्मिक कार्य घरात करतांना कोणती काळजी घ्यावी आज आपण पाहणार आहोत.
तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?
जर एखाद्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक '१' असेल, तर तो क्रमांक वापरणाऱ्या व्यक्तीला इतरांच्या तुलनेत खूपच कमी फोन येतात. शिवाय, जे काही फोन येतात, त्यावरील संभाषणे केवळ संबंधित कामासाठी आवश्यक असलेल्या किमान बाबींपुरतीच मर्यादित असतात. साधारणपणे, अशा व्यक्तींना पुरुषांकडून येणाऱ्या फोनचे प्रमाण अधिक असते. जर तुमचा व्यवसाय 'महिला-केंद्रित' असेल—म्हणजेच, जर तुम्ही प्रामुख्याने महिलांशी संबंधित असा व्यवसाय करत असाल—आणि तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक '१' असेल, तर तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या कामकाजात अडचणींचा सामना करावा लागेल. तुम्हाला योग्य प्रकारच्या ग्राहकांचे फोन येणार नाहीत; कारण या क्रमांकाकडे प्रामुख्याने पुरुषांचे फोन आकर्षित होतात, अशा व्यक्ती ज्यांचा तुमच्या विशिष्ट व्यवसायाशी काहीही संबंध किंवा सुसंगतता नसते.
Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित
गौरी (Gauri) - शुभ्र, तेजस्वी, पवित्र; माता पार्वतीचे मुख्य नाव. गौरिका (Gaurika) - गौरीसारखी शुभ्र किंवा सुंदर स्त्री. गौरांशी (Gauranshi) - गौरीचा अंश किंवा गौरीसारखी तेजस्वी. गौरीप्रिया (Gauripriya) - गौरीला प्रिय असलेली. गौरवी (Gauravi) - गौरीसारखी आदरणीय किंवा तेजस्वी.
Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल
१. गुळ आणि ओवा (Jaggery and Carom Seeds) गुळ आणि ओवा यांचे मिश्रण शरीरात उष्णता निर्माण करण्यास मदत करते. कसे वापरावे: १ ग्लास पाण्यात १ चमचा ओवा आणि थोडा गुळ टाकून ते उकळा. हे पाणी कोमट असताना रिकाम्या पोटी प्या.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
मंत्री नरहरी झिरवाल वायरल व्हिडिओ प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले
मंत्री नरहरी झिरवाल यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे महायुती सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.
महाराष्ट्र विधानसभेत मोठी सुरक्षा त्रुटी, बनावट पास बनवल्याप्रकरणी ५ जणांना अटक; मंत्रालयाचे देखील सहभागी
महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान बनावट प्रवेश पास बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. अशी माहिती समोर आली आहे.
पतीने पत्नीचा गळा चिरला नंतर कारने चिरडले
कर्नाटकच्या कलबुर्गी जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे, जिथे पतीने आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
LIVE: महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीज दरात १० ते १४ टक्क्यांनी कपात होणार
Marathi Breaking News Live Today : महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीज दरात १० ते १४ टक्क्यांनी कपात होणार आहे. सर्व स्लॅबमधील या कपातीमुळे घरगुती ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांची वीज बिले कमी होतील.
सुप्रिया सुळे यांनी संसदेत अजित पवार मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला; रोहित पवार अजूनही एफआयआर दाखल करण्यासाठी का फिरत आहे?
खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत अजित पवार विमान अपघाताच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रोहित पवार यांच्याकडून एफआयआर दाखल करण्यास होणारा विलंब ही एक गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले.