संबंधित माहिती
- बोर्डाने केली घोषणा इयत्ता १०वी आणि १२वीच्या निकालाची तारीख ठरली
- अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याच्या स्कूटरमधून सापडले 4 लाख रुपये, पोलीस हवालदाराने कुटुंबीयांना परत केले
- आजचे मुस्लिम हे पहिले हिंदू होते, आठवलेंनी लाऊडस्पीकर बंदीला विरोध केला
- पॅरोल संपल्यानंतरही कैदी कारागृहात परतले नाहीत, पोलिसांनी 62 जणांना अटक केली
- बारावीच्या विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्या, मंत्री उदय सामंत यांनी केली ही मोठी घोषणा
बारावीचा निकाल पुढच्या आठवड्यात
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे (HSC Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होणार आहे. तर दहावीचा निकाल जून अखेरीस लागणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
बोर्डाच्या शेवटच्या पेपरच्या 60 दिवसांनंतर निकाल जाहीर केला जातो ही प्रमाणित प्रक्रिया आहे.
यावेळी बारावीचा पेपर 15 दिवस उशिरा सुरू झाला. त्यामुळे, आम्ही 10 जूनपर्यंत निकाल जाहीर करू, असं बोर्डाने म्हटलं होतं. त्यानुसार बारावीच्या परीक्षांचा निकाल पुढील आठवड्यात, तर दहावीचा निकाल जून अखेरीस लागणार असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.
